जीवनविद्या दर्शन
by Satguru Shri Wamanrao Pai
या ग्रंथात वेगवेगळ्या ७७ विषयावरचे सिद्धांत व बोधवचने सद्गुरूंनी सांगितलेली आहेत. जीवन म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. त्याची जडणघडण आपण घडवू तशी घडते. म्हणून मुलांच्या बुद्धीला योग्य आकार देण्यासाठी व त्यांच्यावर सुयोग्य संस्कार घडविण्यासाठी ह्या अमृत तुषारांचो फारच गरज आहे. ह्या ग्रंथात जीवनविद्येचे सूत्रबद्ध स्वरूपात सद्गुरूंनी दर्शन घडविलेले आहे.
Be the First Reviewer
Share your experience and help other readers